
ग्रामविकासाचा पैसा ‘कमिशन’च्या विळख्यात; जनतेसाठी उरते फक्त तुटपुंजं काम!”
जनसंघर्ष न्युज नेटवर्क पुणे, ता.१८: गावाच्या विकासासाठी सरकारकडून कोट्यवधींचा निधी मंजूर होतो. रस्ते, पाणीपुरवठा, गटारे, शाळा अशा मूलभूत सुविधा उभारण्यासाठी हा पैसा असतो. मात्र प्रत्यक्षात या विकासकामांचा प्रवास सुरू होण्याआधीच “टक्केवारी”चा खेळ रंगलेला असतो, ही कटू वस्तुस्थिती आहे. कामाचा प्रस्ताव तयार होताच निधी कसा वाटायचा, कोणाला किती हिस्सा मिळणार, याचे








































