
राज्य सरकारचा निर्णय : जलसंपदा, सहकार, न्याय, महामार्ग व कामगार क्षेत्रासाठी मोठे निर्णय!
जनसंघर्ष न्यूज नेटवर्क मुंबई, ता.२६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यासाठी नऊ निर्णायक निर्णय घेण्यात आले. हे निर्णय थेट पुणे, नागपूर, अमरावती आणि बीड जिल्ह्यांच्या विकासाला गती देणार आहेत. जलसंपदा, सहकार, कामगार, न्याय, सार्वजनिक बांधकाम